सायबर गुन्ह्यांची मिळणार आता भरपाई !
नवी दिल्ली : वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावर वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांची गंभीर दखल अशा गुन्ह्यांपासून व्यक्ती आणि व्यवसाय यांना वाचवण्यासाठी तसेच यामुळे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळण्यासाठी नवी विमा पॉलिसी आणण्याचा विचार विमा नियामक व विकास प्राधिकरण (इरडा) करत आहे. आगामी काळात सायबर विमा पॉलिसी येण्याची यामुळे शक्यता निर्माण झाली आहे.
RELATED ARTICLES